मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने विद्यार्थ्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिली, पण न्यायालयाने स्पष्ट केले होते की, आजपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये आणि अॅडमिशन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही. हा निर्णय लागून एक महिना झालेला आहे. परंतु राज्य सरकारने अद्याप मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. यासंदर्भात ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ

from maharashtra https://ift.tt/2H7LhSI

Post a Comment

0 Comments